महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
जिल्ह्याविषयी
चंद्रपूर जिल्हा पूर्वी परंपरेनुसार आश्रयस्थान म्हणून ‘चांदा’ नावाने ओळखला जात असे. त्या ठिकाणचे नाव ‘लोकापुरा’ असे होते जे प्रथम ‘इंदापूर’ आणि त्यानंतर चंद्रपूर असे बदलण्यात आले. ब्रिटीश वसाहतीच्या काळात याला चांदा जिल्हा असे नाव पडले, ज्याचे नाव 1964 च्या सुमारास पुन्हा त्याचे मूळ नाव ‘चंद्रपूर’ करण्यात आले. प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू व बौद्ध राजांनी यावर बराच काळ राज्य केले असे म्हणतात, नंतर ९ व्या शतकाच्या सुमारास गोंड राजानी माना सरदारांना पछाडले आणि १७५१ पर्यंत या प्रदेशावर राज्य केले त्यानंतर मराठा काळ सुरू झाला. राजघराण्याचा शेवटचा राजा रघुजी भोसले १८५३ मध्ये वारसाविरहित मरण पावला आणि चंद्रपूरसह नागपूर प्रांत यांना जोडले गेले. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले. १८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये ती तीन तहसिली उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले. …अधिक
नवीन
- महिला आणि बाल विकास
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी – महाराष्ट्र योजना
- लॅब टेक्निशियन पदाकरिता पात्र /अपात्र अर्जदाराची यादी
- Staff nurse पदाकरिता पात्र /अपात्र अर्जदाराची यादी
- रेतीघाट लिलाव सन २०२५-२०२६ व २०२६-२०२७
- आस्थापना विभाग
- नगर पालिका प्रशासन अनुकंपा नियुक्तीसाठी सामायीक प्रतीक्षासूची माहे-जानेवारी-२०२५ गट-ड


सार्वजनिक सुविधा
घटना
मदत कक्ष क्रमांक
-
जिल्हा स्तरीय बचाव आणि मदत कक्ष -
1077, 07172-250077, 272480 -
मतदाता हेल्पलाइन -
1950 -
बाल हेल्पलाईन -
1098 -
महिला हेल्पलाईन -
1091 -
रुग्णवाहिका -
108 -
ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन -
14567 -
आपत्कालीन हेल्पलाइन -
112