बंद

लोकसेवा हक्क

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

डिजिटल ७/१२

डिजिटल ७/१२

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार

आधार-पी.डी.एस.

आधार सक्षम पी.डी.एस.

सार्वजनिक तक्रार

सार्वजनिक तक्रार

मनरेगा

मनरेगा
मा.श्री. देवेंद्र फडणवीस मा. मुख्यमंत्री
मा.श्री. एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री
श्रीमती.सुनेत्रा अजित पवार मा. उपमुख्यमंत्री

जिल्ह्याविषयी

चंद्रपूर  जिल्हा पूर्वी परंपरेनुसार आश्रयस्थान म्हणून ‘चांदा’ नावाने ओळखला जात असे. त्या ठिकाणचे नाव ‘लोकापुरा’ असे होते जे प्रथम ‘इंदापूर’ आणि त्यानंतर चंद्रपूर असे बदलण्यात आले. ब्रिटीश वसाहतीच्या काळात याला चांदा जिल्हा असे नाव पडले, ज्याचे नाव 1964 च्या सुमारास पुन्हा त्याचे मूळ नाव ‘चंद्रपूर’ करण्यात आले.  प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू व बौद्ध राजांनी यावर बराच काळ राज्य केले असे म्हणतात, नंतर ९ व्या शतकाच्या सुमारास गोंड राजानी माना सरदारांना पछाडले आणि  १७५१  पर्यंत या प्रदेशावर राज्य केले त्यानंतर मराठा काळ सुरू झाला. राजघराण्याचा शेवटचा राजा रघुजी भोसले १८५३  मध्ये वारसाविरहित मरण पावला आणि चंद्रपूरसह नागपूर प्रांत यांना जोडले गेले. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले.  १८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये ती तीन तहसिली उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले.अधिक…

मा. मंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्य मा. प्रा. डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके
Collector Chandrapur
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर श्री. विनय गौडा जी सी (भा.प्र.से.)

सोशल मीडिया कॉर्नर

🚨 *महत्वाचे आवाहन – चंद्रपूर जिल्हा*🚨

सावकारांकडून छळ, धमकी, जास्त व्याज, बेकायदेशीर वसुली होत असल्यास गप्प बसू नका!📜 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार
*परवाना नसलेली सावकारी गुन्हा आहे.*

📍   तक्रार करा:
🏢 जिल्हाधिकारी/ तहसील कार्यालय, चंद्रपूर
🏢 सहाय्यक / उप निबंधक, सहकार विभाग
🚓 पोलीस ठाणे
✔️ तक्रार गोपनीय राहील
✔️ कायदेशीर कारवाई होईल

घाबरू नका – प्रशासन तुमच्या सोबत आहे.
Toll Free Number:18002338691

मदत कक्ष क्रमांक